हिंदी

'मानवी जीवनात संवादाचे महत्त्व' याविषयी तुमचे मत स्पष्ट करा. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

'मानवी जीवनात संवादाचे महत्त्व' याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.

संक्षेप में उत्तर

उत्तर

जागतिकीकरणाच्या परिणामामुळे मानवी जीवनाच्या केंद्रस्थानी असलेला माणूस तिथून परिघावर फेकला गेला आहे. आता पैसा आणि पैशाने मिळणारी सगळी सुखे जीवनाच्या केंद्रस्थानी आली आहेत, पैसा मिळाला की माणूस सुखी होती, पैशामध्येच सगळी पुणे दडलेली आहेत, त्यामुळे पैसा मिळवणे हेच साच्च ध्येय बनले आहे, माया, प्रेम, वात्सल्य या भावनांना आता स्थान राहिले नाही, या परिस्थितीमुळे मानवी जीवनाला कोरडेपणा आला आहे. संवेदनशीलता संपली आहे, केवळ औपचारिकपणा, कृत्रिमपणा यनी भावनांची जागा घेतली आहे, हे आता सर्वच क्षेत्रात दिसू लागले आहे, यामुळे मानवी जीवनातला जिवंतपणा संपला आहे, ओलावा नाहीसा । झाला आहे. माणसाचे खरे जीवन है या भावनेच्या ओलाव्यात असते. तेच संपले तर मग तो माणसाचा अंत ठरेल, माणूस पशुपातळीवर येईल.
याचे भीषण परिणाम वैयक्तिक जीवनावर, कौटुंबिक जीवनावर होत आहेत. सर्वत्र उपयुक्तता भरली आहे. जे जे उपयुक्त ते ते चांगले, सर्वश्रेष्ठ होय, हीच आता सर्वांची धारणा झाली आहे, घरातली नाती संपली, वृद्ध माणसे निरुपयोगी ठरली. तरुण आणि वृध एकमेकांना दुरावले, वृद्धांचा आधार गेला, भावनिक आधारही उरला नाही. याचा कुटुंबसंस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. बालकांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होत आहे. बालकांच्या गरजा फक्त पैशाने 'भागवल्या की कार्य संपले असे तरुणांना वाटू लागले आहे, आता मुलांना आई-बाबांचा उबदार स्पर्श मिळेनासा झाला आहे. या परिस्थितीतून जी माणसे तयार होतील, ती माणसे नसतील. ती जनावरे असतील. आणि हा माणसाचा अंत असेल, यातून सावरायचे असेल तर माणसांमध्ये संवाद पुन्हा प्रस्थापित व्हायला हवा, संवेदनशील संवादानेच मानवी मने पुन्हा जिवंत होतील. संवादाचे है महत्त्व आपण लक्षात घ्यायला हवे.

shaalaa.com
गद्य (Prose) (11th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.07: ‘माणूस’ बांधूया! - कृती [पृष्ठ ३२]

APPEARS IN

बालभारती Marathi - Yuvakbharati 11 Standard Maharashtra State Board
अध्याय 2.07 ‘माणूस’ बांधूया!
कृती | Q (४) (आ) | पृष्ठ ३२

संबंधित प्रश्न

माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा.


पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे’, हे विधान पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


संवादाचा अभाव असलेल्या मानवी जीवनाचे 'भार्कीन तुमच्या शब्दांत व्यक्त करा,


कारणे लिहा.
उषाताईंचा हा कार्यक्रम शेवटचा होता, कारण____


वैशिष्ट्येलिहा.
शिवाजी मंदिर’ येथील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.


पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
मी माणसांना दुःखप्रूफ किंवा दुःखमुक्त होण्यासाठी मदत करते.


'पाहुण्यांचा पाऊस यासंबंधी कथेत आलेला विनोद तुम्हाला आवडला का, ते सकारण स्पष्ट करा.


सल्ला मागण्यासाठी मांडलेल्या समस्यांविषयी तुमचे मत लिहा.


'स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,' याविषयीचे तुमचे विचार लिहा.


खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
लोकोत्तर कल्पनाशक्ती:


खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
तपशिलांचा महासागर :


______ हे प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहेत.


नाटक ही दृक्-श्राव्य कला आहे कारण ______


चुकीचे विधान शोधा.


चुकीचे विधान शोधा.


फरक स्पष्ट करा.

नाटक इतर साहित्यप्रकार
   
   

खालील कृती करा.


खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.

घटना/कृत परिणाम
नाट्यसंहितेचे परिपूर्ण व दर्जेदार लेखन  

स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

नाटकातील संवाद


स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा


स्वमत.

‘नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहे’, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.


स्वमत.
संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

‘नाटक हा वाङ्‌मयप्रकार इतर वाङ्‌मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे’, हे विधान स्पष्ट करा.


'युद्ध आणि शांती' ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेल्या अभ्यासाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.


स्वतःचे लेखन परिपूर्ण होण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेले परिश्रम तुमच्या शब्दांत लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×