मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (इंग्रजी माध्यम) इयत्ता १२ वी

कारणे शोधा. कवीने आषाढघनाला घडीभर उघडण्यास सांगितले, कारण ______ - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

कारणे शोधा.

कवीने आषाढघनाला घडीभर उघडण्यास सांगितले, कारण ______

एका वाक्यात उत्तर

उत्तर

कवींनी आषाढघनाला घडीभर उघडण्यास सांगितले; कारण आकाशातून नवीन कोवळी हळदीच्या रंगांची उन्हे धरतीवर यावीत.

shaalaa.com
रे थांब जरा आषाढघना
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.04: रे थांब जरा आषाढघना - कृती [पृष्ठ १८]

APPEARS IN

बालभारती Marathi - Yuvakbharati [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
पाठ 1.04 रे थांब जरा आषाढघना
कृती | Q (१). (अ). (२) | पृष्ठ १८

संबंधित प्रश्‍न

कारणे शोधा.

कवी आषाढघनाला थांबायला सांगतात, कारण ______


खालील वर्णनासाठी कवितेत आलेले शब्द लिहा.

शेतातील हिरवीगार पिके - ______


खालील वर्णनासाठी कवितेत आलेले शब्द लिहा.

पोवळ्यांसारखी लाल कणीदार माती- ______


खालील वर्णनासाठी कवितेत आलेले शब्द लिहा.

वेळूंच्या बेटांचे वर्णन करणारा शब्द- ______


खालील वर्णनासाठी कवितेत आलेले शब्द लिहा.

फुलपाखरांच्या पंखांवरील रत्नासारखे तेज दर्शवणारा शब्द- ______


एका शब्दात उत्तर लिहा.

रोमांचित होणारी-


एका शब्दात उत्तर लिहा.

नव्याने फुलणारी-


एका शब्दात उत्तर लिहा.

लाजणाऱ्या-


कृती करा.


जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) काळोखाची पीत आंसवे (अ) पाऊस उघडला तर पाण्यातील चंद्रबिंब पाहत
(२) पालवीत उमलतां काजवे (आ) ओलसर वातावरणातील मिट्ट काळोखाचे दुःख अनुभवत
(३) करूं दे मज हितगूज त्यांसवें (इ) वृक्षपालवीत उघडमीट करत चमकणाऱ्या काजव्यासोबत
(४) निरखीत जळांतिल विधुवदना (ई) मला गुजगोष्टी करू दे

खालील ओळींचा अर्थलिहा.

कणस भरूं दे जिवस दुधानें
देठ फुलांचा अरळ मधानें
कंठ खगांचा मधु गानानें
आणीत शहारा तृणपर्णां


खालील ओळींचे रसग्रहण करा.

रे थांब जरा आषाढघना
बघुं दे दिठि भरुन तुझी करुणा
कोमल पाचूंचीं हीं शेतें
प्रवाळमातीमधलीं औतें
इंद्रनीळ वेळूंचीं बेटें
या तुझ्याच पदविन्यासखुणा
रोमांचित ही गंध-केतकी
फुटे फुलीं ही सोनचंपकी
लाजुन या जाईच्या लेकी
तुज चोरुन बघती पुन्हापुन्हा

अभिव्यक्ती.

आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला एखादा अनुभव शब्दबद्ध करा.


अभिव्यक्ती.

‘आषाढघनाचे आगमन झाले नाही तर...’ या विषयावर निबंध लिहा.


काव्यसौंदर्य.

आश्लेषांच्या तुषारस्नानीं
भिउन पिसोळीं थव्याथव्यांनीं
रत्नकळा उधळित माध्यान्हीं
न्हाणोत इंद्रवर्णांत वना, या ओळींतील काव्यसौंदर्य स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×
Our website is made possible by ad-free subscriptions or displaying online advertisements to our visitors.
If you don't like ads you can support us by buying an ad-free subscription or please consider supporting us by disabling your ad blocker. Thank you.