Advertisements
Advertisements
Question
चुकीचे विधान शोधा.
Options
अन्नजालातील प्राणिजाती नष्ट झाल्यास ते क्षीण होते.
कोळ्याच्या जाळ्यातील काही धागे तुटले तर काही बिघडत नाही.
एक प्राणिजात नष्ट झाली तर अन्नसाखळी तुटते.
अनेक प्राणिजाती मारल्या तरी अन्नजाल टिकून राहते.
MCQ
Solution
अनेक प्राणिजाती मारल्या तरी अन्नजाल टिकून राहते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?