Advertisements
Advertisements
Question
इतरांशी सुसंवाद साधण्याचे महत्त्व सांगा.
Short Note
Solution
- सध्याच्या जगात खूप स्पर्धा, असुरक्षितता आणि चढाओढ आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागते.
- हा तणाव काही काळ मनात तसाच राहिला तर औदासीन्य, नैराश्य आणि तत्सम मानसिक आजार निर्माण होतात.
- औदासीन्यातून व्यसने लागू शकतात किंवा आत्मघाताचे विचार मनात येतात. अशा वेळी आपली दुःखे आणि समस्या दुसऱ्या बोलण्यामुळे हलकी होतात.
- समुपदेशकांची मदत घेऊन संवादातून समस्या सोडवता येतात.
- जे लोक आपल्या चांगल्याचा विचार करतात, ते नेहमीच आपली मदत करतात. त्यासाठी सुसंवाद करणे आवश्यक आहे.
shaalaa.com
सामाजिक आरोग्य (Social health)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कोणकोणते घटक सामाजिक आरोग्य निर्धारित करतात?
तुम्ही काय कराल? का?
तुमची बहीण अबोल झाली आहे, सतत एकटी राहते.
तुम्ही काय कराल? का?
घराच्या भोवताली रिकामी जागा आहे, तिचा सदुपयोग करायचा आहे.
तुम्ही काय कराल? का?
बारावीत असणाऱ्या तुमच्या भावाला अभ्यासाचा खूप ताण आला आहे.
तंत्रज्ञानाच्या युगात आपली _________ काहीशी बदलली आहे.
वेगळा घटक ओळखा.
व्याख्या लिहा.
सामाजिक आरोग्य
खालील तक्ता पूर्ण करा: