हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. भारतानेअणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला.

संक्षेप में उत्तर

उत्तर

  1. शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने 18 मे 1974 रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी यशस्वी केली.
  2. भारताने हा निर्णय घेण्यास चीनची अण्वस्त्रसज्जता आणि पाकिस्तानची चीनच्या मदतीने अण्वस्त्रसज्ज होण्यास चाललेली धडपड कारणीभूत होती.
shaalaa.com
अणुचाचणी
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.07: विज्ञान व तंत्रज्ञान - स्वाध्याय [पृष्ठ ४२]

APPEARS IN

बालभारती History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 1.07 विज्ञान व तंत्रज्ञान
स्वाध्याय | Q ३. (२) | पृष्ठ ४२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×