हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

तुम्हांला जाणवलेल्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुम्हांला जाणवलेल्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा.

संक्षेप में उत्तर

उत्तर

महाराष्ट्र हा राज्य दऱ्याखोऱ्यांची भूमी आहे, जी संतांच्या उपदेशांनी पवित्र झाली आहे. येथील इतिहास शौर्य आणि त्यागाच्या गाथांनी भरलेला आहे. नर्मदा, गोदावरी, कृष्णा, भीमा, वैनगंगा अशा नद्यांनी समृद्ध असलेली ही जमीन आहे. येथे शौर्य आणि वैराग्य हे एकत्रितपणे अस्तित्वात आहेत. विद्यापीठाचा उदय आणि विस्तार महाराष्ट्रातून सुरू झाला. भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विकासाचा पाया महाराष्ट्राने रचला आहे. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तींनी महाराष्ट्राच्या वैचारिक श्रीमंती आणि सामाजिक समानतेचा विकास केला. औद्योगिक आणि सामाजिक क्रांतीचे माहेरघर म्हणून महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. सत्य, शिव, सुंदर या मूल्यांचे पालन करणे हे महाराष्ट्राचे उद्दीष्ट आहे.

shaalaa.com
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 12: महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया - स्वाध्याय [पृष्ठ ५३]

APPEARS IN

बालभारती Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 12 महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया
स्वाध्याय | Q ६. | पृष्ठ ५३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×
Our website is made possible by ad-free subscriptions or displaying online advertisements to our visitors.
If you don't like ads you can support us by buying an ad-free subscription or please consider supporting us by disabling your ad blocker. Thank you.