Advertisements
Advertisements
प्रश्न
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
मासोळीने आपली कोणती समस्या मांडली आहे?
उत्तर
तलावातील पाणी विषारी झाल्याने मासोळीच्या जीवाची खूप तगमग होते; तसेच पाणी फार अस्वच्छ असल्याने सर्व जलचरांचे प्राणही तडफडतात अशी समस्या मासोळीने मांडली आहे.
संबंधित प्रश्न
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
सळसळ -
केळूस्कर गुरुजींची व डॉ. आंबेडकरांची गट्टी का जमली?
सांगा पाहू.
कधी हातावर, कधी भिंतीवर जाऊन मी बसतो, तीन हात माझे सतत फिरवत मी असतो, वेळ वाया घालवू नका असा नेहमी उपदेश करतो. |
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
लगोरी -
आंतरजालाचा उपयोग करून भारतीय जलतरणपटू यांची माहिती घ्या. प्रत्येक खेळाडूची माहिती चारपाच वाक्यांत लिहा.
"कुंदाचे साहस" पाठ वाचून तुम्हांला कुंदाचे कोणकोणते गुण जाणवले ते लिहा.
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘समुद्र, समुद्र म्हणतात तो आला की!’’
जमिनीच्या खाली येणारी पिके व जमिनीच्या वर येणारी पिके यांची माहिती करून घ्या. त्यांची यादी तयार करा.
अप्पाजींसारख्या अनेक चतुर व्यक्ती इतिहासात होऊन गेल्या आहेत. उदा., बिरबल, तेनालीराम. यांच्या गोष्टी मिळवा. वाचा. वर्गात सांगा.
कोण ते सांगा.
जमिनीवर राहणारे -