Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
45-50 वर्षांच्या दरम्यान स्त्रीला रजोनिवृत्ती येते.
उत्तर
- साधारणत: 45-50 वर्षांदरम्यान नैसर्गिकपणे मासिक पाळी येण्याचे थांबते याला रजोनिवृत्ती असे म्हणतात.
- स्त्रीच्या शरीरात प्रजननसंस्थेचे कार्य नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकांचे स्रवणे थांबते किंवा अनियमित होते, त्यामुळे रजोनिवृत्ती येते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
भ्रूणाचे रोपण ______ या अवयवामध्ये होते.
भिन्न पेशींच्या (युग्मकांच्या) संयोगाशिवाय ______ हे प्रजनन घडून येते.
खालील कंसात दिलेल्या शब्दांचा वापर करून परिच्छेद पूर्ण करा.
(पितपिंडकारी संप्रेरक, गर्भाशयाचे अंतःस्तर, पुटिका ग्रंथी संप्रेरक, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरोन, पितपिंड)
अंडाशयातील पुटीकेची वाढ _______ संप्रेरकामुळे होते. ही पुटिका इस्ट्रोजेन स्त्रवते. इस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे ______ ची वाढ होते/ पुनर्निर्मिती होते. __________ संप्रेरकामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते व पुटीकेच्या उर्वरित भागापासून ______ तयार होते. ते ______ व _______ ही संप्रेरके स्रवते. या संप्रेरकांच्या प्रभावाखाली ______च्या ग्रंथी स्रवण्यास सुरुवात करतात आणि ते रोपणक्षम होते.
आर्तवचक्र म्हणजे काय? आर्तवचक्राचे संक्षिप्त वर्णन करा.
नामनिर्देशित आकृती काढा.
मानवी स्त्री प्रजनन संस्था
नामनिर्देशित आकृती काढा.
आर्तव चक्र
नावे द्या.
स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्रवली जाणारी संप्रेरके.
स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी तिच्या अंडाशयात _____________ अंडपेशी असतात.
साधारणपणे दरमहा अंडाशयातून ___________ अंडपेशीचे परिपक्वन होऊन तिचे अंडमोचन होते.
आर्तवचक्र/ऋतुचक्र या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
- आर्तवचक्रात रजोस्रावाचा काळ कधी असतो?
- अंडमोचन साधारण आर्तवचक्राच्या कोणत्या दिवसी होते?
- आर्तवचक्रात स्त्रीचे कोणते अवयव बदलत राहतात?
- आर्तवचक्रात गर्भाशयाच्या अंत:स्तराच्या पुननिर्मितीचा काळ कोणता?
- आर्तवचक्रात गर्भाशयाच्या अंत:स्तरातील ग्रंथी स्रवण्याचा काळ कोणता?