मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

टीप लिहा. प्रतिसरकार - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टीप लिहा.

प्रतिसरकार

टीपा लिहा

उत्तर

(१) १९४२ साली सुरू झालेल्या जनआंदोलनाच्या काळातच देशाच्या विविध भागांत भूमिगत चळवळी सुरू झाल्या आणि प्रतिसरकारे सुरू झाली.

(२) बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बलिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया येथे प्रतिसरकारे स्थापन झाली.

(३) महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा येथे १९४२ साली प्रतिसरकार स्थापन केले. या सरकारने या भागात ब्रिटिशांचे शासन संपुष्टात आणून जनतेचे सरकार स्थापन केले.

(४) कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, खटल्यांचा निर्णय देणे, गुन्हेगारांना शिक्षा देणे इत्यादी कामे हे प्रतिसरकार करीत असे.

shaalaa.com
१९४२ भारत छोडो आंदोलन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष - स्वाध्याय [पृष्ठ ५२]

APPEARS IN

बालभारती History [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
पाठ 6 वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष
स्वाध्याय | Q ३.३ | पृष्ठ ५२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×
Our website is made possible by ad-free subscriptions or displaying online advertisements to our visitors.
If you don't like ads you can support us by buying an ad-free subscription or please consider supporting us by disabling your ad blocker. Thank you.