Advertisements
Advertisements
Question
भारत सरकारने सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान दिला कारण ______
Options
भारत सरकारने त्यांची लोकसभेवर खासदार म्हणून नियुक्ती केली होती.
सचिन तेंडुलकरने क्रिकेटचे व्यावसायिकरण केले होते.
भारतीय जनतेने सरकारकडे सचिन तेंडुलकर यास भारतरत्न देण्याची मागणी केली होती.
भारत सरकारने सचिन तेंडुलकर यांच्या शंभर शतकांच्या कामगिरीचा विचार केला.
MCQ
Fill in the Blanks
Solution
भारत सरकारने सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान दिला कारण भारत सरकारने सचिन तेंडुलकर यांच्या शंभर शतकांच्या कामगिरीचा विचार केला.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?