Advertisements
Advertisements
Question
पाराची वाडी या गावातील मुलांनी केलेल्या उपक्रमाबद्दल तुमचे मत सांगा.
Solution
पाराची वाडी या गावातील मुलांनी खेळाच्या सामानासाठी जमवलेल्या पैशांत पाणपोई उभारायचे ठरवले. त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. तहानलेल्या वाटसरूंची तहान भागवण्यासाठी शकीलच्या घराजवळील झाडाखाली पाण्याचे माठ ठेवून त्यांनी थकल्याभागल्या वाटसरूंसाठी विसाव्याचे ठिकाणच तयार केले. गावातील मोठ्या माणसांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. मुलांनी केवळ पाणपोई उभारण्यातच उत्साह दाखवला नाही, तर रोज माठांत पाणी भरण्याची, त्यांच्या स्वच्छतेची व पाण्याच्या काटकसरीचीही जबाबदारी घेतली.
RELATED QUESTIONS
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. उदा., वारा-गारा
(अ) कुत्री-
(आ) गिल्ला-
(इ) पापड-
(ई) पळा-
(उ) कुट्टी-
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते?
खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा.
सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे.
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
अवकाशी विहरणारा -
माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते?
तुमच्या परिसरातील घराला दिलेली नावे पाहा. यादी करा.
खालील शब्द वाचा. लिहा.
सूर्य | चक्र | राष्ट्र | वाऱ्यावर |
कार्य | खग्रास | महाराष्ट्र | साऱ्यांचा |
पूर्व | प्रकाश | सौराष्ट्र | कोऱ्या |
सर्व | तक्रार | राष्ट्रध्वज | ताऱ्यांना |
कर्क | आम्र | राष्ट्रीय | चाऱ्याला |
‘पर्यावरणाचे भान ठेवून होळी साजरी करा.’ याबाबत तुमचे मत दोन-तीन वाक्यांत लिहा.
होळी हा सण ‘फाल्गुन’ या मराठी महिन्यात येतो. त्याप्रमाणे खालील तक्ता दिनदर्शिका पाहून पूर्ण करा.
आपण एखादी गोष्ट किंवा उपक्रम करतो, तेव्हा घरातील मोठ्या माणसांना सांगणे आवश्यक आहे का? तुमचे मत सांगा.