Advertisements
Advertisements
Question
कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक तुम्हांला वारंवार सांगतात? का ते लिहा.
Solution
फरसाण, वडापाव, समोसा यांसारखे तळलेले, तिखट, मसालेदार पदार्थ किंवा बिस्किटे, पाव, पिझ्झा यांसारखे मैद्याचे पदार्थ जास्त खाऊ नयेत, असे शिक्षक आम्हांला वारंवार सांगतात कारण या पदार्थांतून शरीराला पौष्टिक घटक मिळत नाहीत त्यामुळे आपली वाढ होत नाही. सतत असे पदार्थ खाल्ल्याने शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो. आपण आजारी पडू शकतो. बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने आपल्याला ताप, खोकला, सर्दी, कावीळ यांसारखे आजार होऊ शकतात, म्हणून तसे पदार्थ डब्यात आणू नयेत, असे शिक्षक सांगत असतात.
RELATED QUESTIONS
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटते?
खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा.
सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे.
माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते?
आईच्या हातचे जेवण कसे असते?
कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दांत केले आहे ते लिहा.
चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावा लागेल?
चंद्रावरच्या शाळेत तुम्ही शिकत आहात. तुम्हांला ‘पृथ्वीचे’ वर्णन करायला सांगितले आहे. कल्पना करा व लिहा.
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
अवखळ वारा सुटल्यावर काय होते?
आपण एखादी गोष्ट किंवा उपक्रम करतो, तेव्हा घरातील मोठ्या माणसांना सांगणे आवश्यक आहे का? तुमचे मत सांगा.