Advertisements
Advertisements
प्रश्न
कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक तुम्हांला वारंवार सांगतात? का ते लिहा.
उत्तर
फरसाण, वडापाव, समोसा यांसारखे तळलेले, तिखट, मसालेदार पदार्थ किंवा बिस्किटे, पाव, पिझ्झा यांसारखे मैद्याचे पदार्थ जास्त खाऊ नयेत, असे शिक्षक आम्हांला वारंवार सांगतात कारण या पदार्थांतून शरीराला पौष्टिक घटक मिळत नाहीत त्यामुळे आपली वाढ होत नाही. सतत असे पदार्थ खाल्ल्याने शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो. आपण आजारी पडू शकतो. बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने आपल्याला ताप, खोकला, सर्दी, कावीळ यांसारखे आजार होऊ शकतात, म्हणून तसे पदार्थ डब्यात आणू नयेत, असे शिक्षक सांगत असतात.
संबंधित प्रश्न
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. उदा., वारा-गारा
(अ) कुत्री-
(आ) गिल्ला-
(इ) पापड-
(ई) पळा-
(उ) कुट्टी-
पापड कशाकशापासून बनवले जातात याची माहिती आईला विचारून लिहा.
‘झुळूक मी व्हावे’ कवी दा.अ. कारे यांची कविता मिळवून, त्या कवितेचे वर्गात वाचन करा.
खालील चित्र पाहा. चित्राचे वर्णन करा.
आईच्या हातचे जेवण कसे असते?
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
पाहायला -
योग्य कारण शोधा.
चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलिंडर न्यावा लागेल कारण ______.
योग्य कारण शोधा.
चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात कारण ______.
कवितेत आलेले इंग्रजी शब्द शोधून यादी करा.
‘होळी’च्या सणाची तयारी तुम्ही कशी कराल ते लिहा.