Advertisements
Advertisements
Question
सेंद्रीय शेतीमध्ये जैव किटकनाशकांचे महत्त्व स्पष्ट करा.
Short Note
Solution
- जैव कीटकनाशके वापरल्यास भू-प्रदूषण होत नाही. अन्यथा रासायनिक खतांमुळे मोठ्या प्रमाणावर भू-प्रदूषण होत असते.
- रासायनिक कीडनाशके व कीटकनाशके यातून फ्लुरासिटामाइडसारखी रासायनिक द्रव्ये मातीत मिसळत असतात. ही वनस्पती व गुरांसाठी घातक असणारी रसायने सूक्ष्मजीवांच्या साहाय्याने नष्ट करण्यात येतात.
- कवके व विषाणूंच्या काही प्रजाती जैव कीटकनाशके म्हणून वापरता येतात.
- जीवाणू व कवक यांच्यात पिकांवरील कीड, कीटक, रोगजंतूंचा नाश करणारी द्रव्ये असतात.
- ही टॉक्झिन्स द्रव्ये जीवाणूंपासून आणि कवकांपासून मिळवली जातात आणि जैवतंत्रज्ञानाने थेट वनस्पतींमध्येच अंतर्भूत केली जातात. कीटकांसाठी ही विषारी असल्याने कीटक त्या वनस्पतींना खात नाहीत. यामुळे पिकांचे आपोआपच संरक्षण होते. उदा., किण्वन प्रक्रियेत मिळणारे उप-उत्पादन, स्पायनोसॅड.
shaalaa.com
सूक्ष्मजीव व शेती
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कंपोस्ट खत निर्मितीत सूक्ष्मजीवांची भूमिका काय आहे?
वेगळा घटक ओळखा.
कचरा भरण्यास सध्या वापरण्यात आलेले जैवविघटनशील प्लॅस्टिक
सेंद्रिय शेती करताना कृत्रिम नायट्रोजिनेजसह वापरण्यात येणारे सूक्ष्मजीव ___________
स्पायनोसॅड हे जैविक कीटकनाशक आहे.
शेती उद्योगातील रासायनिक कीडनाशके व कीटकनाशके यातून कोणते रासायनिक द्रव्य मातीत मिसळते?
शास्त्रीय कारणे लिहा.
भूमी भरण्याच्या खड्ड्यात प्लास्टिकचे अस्तर घातले जाते.