Advertisements
Advertisements
प्रश्न
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनूची व आईची चुकामूक का झाली?
उत्तर
एक दिवस मुसळधार पाऊस पडून जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहू लागले. त्यामुळे, नदीचे पाणी गढूळ झाले. यामुळे पाण्यातील मासे बावरून एकमेकांना शोधू लागले. कोणीच कोणाला सापडेना. वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि त्यातच मिनूची व आईची चुकामूक झाली.
संबंधित प्रश्न
तुम्ही एखादे चांगले काम केले आहे, त्या प्रसंगाचे अनुभवलेखन करा.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
अ.क्र | ‘अ’ गट | अ.क्र | ‘ब’ गट |
(अ) | शाबूत राहणे | (१) | बरोबरी करणे |
(आ) | वाखाणणे | (२) | टिकून राहणे |
(इ) | सर येणे | (३) | स्तुती करणे |
केळूस्कर गुरुजींची व डॉ. आंबेडकरांची गट्टी का जमली?
डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?
असे का घडले? ते लिहा.
केळूस्कर गुरुजींच्या मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले.
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
कबड्डी -
तुमच्या मित्राला/मैत्रिणीला पोहण्याच्या स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्याचे/तिचे अभिनंदन करणारा संदेश खालील चौकटीत लिहा.
आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगायला हवा ते तुमच्या शब्दांत लिहा.
हे शब्द असेच लिहा.
जिन्नस, भूमी, रॉकेल, निर्माण, प्रचंड, प्रत्येक, खुर्च्या, कात्र्या, गुंड्या, तुळया, गोष्ट, उत्पन्न, कृपेने, वस्त्र, मातृभूमी, कड्या, म्हशी, अन्न, पेन्सिल, प्रेमभाव, टाचण्या, साऱ्या, धनधान्य, द्राक्षे. |
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
मासोळीने आपली कोणती समस्या मांडली आहे?