Advertisements
Advertisements
Question
शास्त्रीय कारणे लिहा.
निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचे अस्तित्व ही अशक्यप्राय बाब आहे.
Answer in Brief
Explain
Solution
- मानवी जीवन हा निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे आणि मानवाचे जीवन पर्यावरणाशी घट्ट जोडले गेले आहे.
- मानवी जीवनावर पर्यावरणाचा प्रभाव असतो, तसेच मानव आपल्या सोयीनुसार सभोवतालच्या पर्यावरणात बदल घडवून आणू शकतो, कारण अन्नसाखळीत सर्वोच्च भक्षक म्हणून सगळ्यांत वरचे स्थान मानवाचे आहे.
- मानवामध्ये निसर्गाचे संवर्धन करण्याची व त्याच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याची क्षमता आहे. नैसर्गिक संसाधनांचा अवाजवी वापर केल्याने त्यांचा ऱ्हास होतो.
- नैसर्गिक संसाधनांच्या ऱ्हासामुळे मानवी जीवनात देखील विपरीत परिणाम होतो.
म्हणूनच, निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचे अस्तित्व ही अशक्यप्राय बाब आहे.
shaalaa.com
पर्यावरण व परिसंस्था संबंध
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खाली दिलेली अन्नसाखळी योग्य क्रमाने पुन्हा लिहा. अन्नसाखळी कोणत्या परिसंस्थेतील आहे. त्या परिसंस्थेचे वर्णन लिहा.
नाकतोडा - साप- भातशेती - गरुड - बेडूक
‘आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे,’ या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.
पर्यावरणावर परिणाम करणारे घटक लिहा.
पर्यावरण ही एक अत्यंत व्यापक संज्ञा आहे.
पर्यावरणावर परिणाम करणारे दोन मानवनिर्मित घटक लिहा.
शास्त्रीय कारणे लिहा.
परिसंस्थेतील विविध अन्नसाखळ्यांमुळे पर्यावरण समतोल राखला जातो.