Advertisements
Advertisements
Question
शास्त्रीय कारणे लिहा.
परिसंस्थेतील विविध अन्नसाखळ्यांमुळे पर्यावरण समतोल राखला जातो.
Explain
Short Note
Solution
- अन्नसाखळी हा उत्पादक, भक्षक व विघटक यांच्यातील आंतरक्रियांचा निश्चित क्रम आहे.
- उत्पादक, भक्षक, व विघटक यांचे अस्तित्व एकमेकांशी संलग्न असते.
- जर यांपैकी कोणाच्याही संख्येत वाढ किंवा घट झाली, तर पर्यावरणीय संतुलन बिघडते.
म्हणूनच, परिसंस्थेतील विविध अन्नसाखळ्यांमुळे पर्यावरण समतोल राखला जातो.
shaalaa.com
पर्यावरण व परिसंस्था संबंध
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खाली दिलेली अन्नसाखळी योग्य क्रमाने पुन्हा लिहा. अन्नसाखळी कोणत्या परिसंस्थेतील आहे. त्या परिसंस्थेचे वर्णन लिहा.
नाकतोडा - साप- भातशेती - गरुड - बेडूक
‘आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे,’ या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.
पर्यावरणावर परिणाम करणारे घटक लिहा.
पर्यावरण ही एक अत्यंत व्यापक संज्ञा आहे.
पर्यावरणावर परिणाम करणारे दोन मानवनिर्मित घटक लिहा.
शास्त्रीय कारणे लिहा.
निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचे अस्तित्व ही अशक्यप्राय बाब आहे.