Advertisements
Advertisements
प्रश्न
आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी ‘पुन्हा एकदा’ काय व्हावे असे तुम्हांस वाटते, ते स्वतःच्या शब्दांत सविस्तर लिहा.
उत्तर
आपल्या देशात अद्यापही अज्ञान, गरिबी आणि अंधश्रद्धेचे सावट आहे. यामुळे जातीयता आणि धार्मिक भेदभाव कधी कधी तीव्र स्वरूपात दिसून येतात, ज्यामुळे समाजातील शांतता भंग पावते. या समस्येवर प्रभावी उपाय म्हणजे संपूर्ण भारतात मूल्यशिक्षणाचा व्यापक प्रसार करणे आवश्यक आहे. शिक्षणाच्या प्रकाशाने स्वार्थाचा अंधकार दूर होईल. तसेच, देशभर शांतता टिकवण्यासाठी प्रत्येकाने सर्वधर्म समभावाची भावना अंगीकारली पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता दृढ झाल्यासच धार्मिक भेद मिटतील आणि भारत पुन्हा एकदा संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देऊ शकेल.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
तक्ता पूर्ण करा.
अ.क्र. | वाट बघणारा | कोणाची वाट बघतो | वाट बघण्याचे कारण |
(१) | चकोर | चंद्रकिरण हेच त्याचे जीवन | |
(२) | माहेरचे बोलावणे येणे | ||
(३) | भुकेलेले बाळ | ||
(४) | पांडुरंगाची |
योग्य अर्थ शोधा.
वाटुली म्हणजे ______.
कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा.
(परिसर प्रचाराने व्यापक केला, वैभवापर्यंत पोहोचवला, वारकरी संप्रदायाची स्थापना, संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले.)
वारकरी संप्रदायरूपी इमारतीशी संबंधित संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा. | पाया रचणे | |
आवार रचणे | ||
खांब होणे | ||
कळस चढवणे |
व्यायामाने स्नायू अशक्त होतात.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
आरोग्य देणारी -
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती -
व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा.
‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.
कारण लिहा.
कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण .............
कारण लिहा.
जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण .............
सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.
घटक | त्यांचे सजणे |
(१) लिंबोणी | |
(२) नागफणी | |
(३) घाणेरी | |
(४) पळसफुले |
‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हांला सुचतील असे उपाय लिहा.
खालील प्रतिके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) वीज रक्तात भिनावी | (अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी. |
(२) मातीत माती एक व्हावी | (आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे. |
(३) नवनिर्माणाची चाहूल लागावी | (इ) मातीने भेदभाव विसरावा. |
(४) पुसून टाकीत भेदभाव | (ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा. |
(५) उजळावी भूमी दिगंतात | (उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी. |
'पुन्हा एकदा' या कवितेचा तुम्हांला समजलेला भावार्थ स्पष्ट करा.
खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.
शेतकरी पेरणीसाठी वापरतो ते अवजार
या कवितेत आलेले वऱ्हाडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
वऱ्हाडी शब्द | प्रमाणभाषेतील शब्द |