Advertisements
Advertisements
प्रश्न
‘सुट्टी कधी संपली, ते आम्हांला समजलेच नाही.’ असे मुलाला का वाटले? तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर
वार्षिक परीक्षेच्या अभ्यासातून मोकळे झाल्यावर मामाच्या गावाला जाण्याचा अनुभव मुलाला घेता आला. आगगाडीतून आणि बैलगाडीतून प्रवास करताना मुलाला खूप छान वाटले. गावातला निसर्ग, मामाच्या घरातली मायेची माणसे, त्यांचे प्रेम अनुभवता आले. पोहणे, झाडावर चढून आंबे, कैऱ्या तोडून खाणे, शेतात आमराईत फिरणे अशी धमाल करता करता नकळत दिवस मजेत निघून गेले, म्हणून 'सुट्टी कधी संपली, ते आम्हांला समजलेच नाही.' असे मुलाला वाटले.
संबंधित प्रश्न
डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?
आंतरजालावरून खालील मुद्द्यांच्या आधारे डॉ. आंबेडकर यांची माहिती मिळवा व लिहा.
(अ) पूर्ण नाव
(आ) जन्म स्थळ
(इ) जन्म दिनांक
(ई) आई-वडिलांचे नाव
(उ) शिक्षण
(ऊ) लिहिलेली पुस्तके
(ए) कार्य
नदीच्या काठावरचे लोक कुंदाला कोणत्या सूचना देत होते?
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
फुटबॉल -
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनूची व आईची चुकामूक का झाली?
तुम्ही मिनू मासोळी आहात अशी कल्पना करून समुद्राची माहिती आईला सांगा.
शेतात पीक यावे म्हणून शेतकरी कोणकोणती कामे करताे? त्या कामांची यादी करा.
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
कलिंगच्या राजाने अप्पाजींची दुसऱ्यांदा कशी परीक्षा घेतली?
खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे चौकट पूर्ण करा.
गाडी-गाडीवान | चतुर-चतुराई | खरा-खरेपणा |
_____ - धनवान | महाग- _____ | ______ - साधेपणा |
_____ - दयावान | _____ - स्वस्ताई | ______ - शहाणपणा |
बल- ______ | _____ - नवलाई | भोळा- ______ |
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
नागोबाची तक्रार कोणती आहे?